माणसे दुसर्यांना टाळण्यासाठी
काय काय करतात?
लोक घरी येऊ नयेत
स्वत:चे घर सामानानाने भरतात.
काहीजण तर कमालच करतात
घेणेकरांना टाळण्यासाठी
टेम्पररिली मरतात.
लॉग इन असूनही ओफलाइन राहतात
ज्यांना खरच त्यांची गरज आहे
अशा मित्रांची गोची झालेली पाहतात.
संगणकामुळे जग जवळ आले
असा काही लोकांचा समज आहे.
पण टाळण्याच्या सवईमुळे
जवळ असलेलेही दूर होत जातात.
म्हणणे तुम्ही ऐका माझे
ज्यांना टालायचे त्यांना
त्यांना समाविष्ट करू नका.
ज्यांना अर्ध्या वाटेवर सोडून जायचे आहे
त्यांचा हात कधी धरू नका
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा