इथले प्रत्येक क्षण मानवी संवेदनांना
हादरा देणारे असतात...
आणि तरीही सर्वजण
नेहमी मरुन जगत असतात.
दंगली होतात, बॉम्बस्फोट होतात.
भेसळयुक्त सिमेंटच्या इमारतीखाली
आणि कधी पावसाच्या मा-याखाली
माणसे शेकड्याने मरतात.
जखमी, मृतांच्या नावाने
अनुदान जाहीर केली जातात.
मदतीच्या नावाखाली
स्वत: चीच खळगी भरतात.
लोकही थोड हळहळतात
सरकारच्या नावाने बोटे मोडतात.
नंतर पुन्हा नेहमीप्रमाणे
आपल्या कामाला लागतात.
स्वप्न ऊध्वस्त होताना बघतात.
जीव मुठीत धरून जगतात.
हे आता नित्याचच झाल आहे
असेच सारे म्हणतात...
इथले प्रत्येक क्षण...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
1 टिप्पणी:
wah!!!!!!!!!!
टिप्पणी पोस्ट करा