खरच सांगतो तुम्हाला
आमच काहीच नाही गेल
पण कविता वाचताना
बरच काही झाल.
कवीचे शब्द सामर्थ्य म्हणू
की माझ्या कल्पनांची झेप?
पण त्या कवितेने मला
एका वेगळ्याच जगात नेल.
तिथे तू होतीस आणि मी होतो
बाकी नव्हते दुसरे कोणी.
मी होतो वट वृक्ष
तू झालिस नाजूक वेल.
हात तुझ्या भोवती गुंफलेले
ओठ ओठान्त गुंतलेले.
तुटले बंध सारे
तन प्रेमात चिंब न्हाल.
ही कल्पना खरी झाली तर
आयुष्याला बहर येईल.
नुसत्या विचारानेच सारे
मन मोहरून गेल...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा