पावसात चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तसे होते तुला भेटल्यावर.
तुझ्याकडेच पाहत राहावेसे वाटते...
तुझ्या कुशीत मिटल्यावर...!!!
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा